Posts

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र? व्यावहारिक जीवन में किसी समस्या के समाधान के लिए जब धार्मिक उपायों को अपनाया जाता है, तो उनमें मंत्र शक्ति को बहुत प्रभावी माना जाता है। मंत्र जप में भी बीज मंत्रों द्वारा देव उपासना वांछित सिद्धि या फल प्राप्त करने के लिए बहुत असरदार मानी जाती है। खासतौर पर तंत्र विज्ञान में बीज मंत्रों की बहुत अहमियत है। यहां जानते हैं क्या होते हैं बीज मंत्र और उनके प्रभावी होने के कारण। असल में बीज मंत्र देव शक्तियों के प्रतीक है। बीज मंत्र के अक्षर उनमें छुपी शक्तियों और देवी-देवताओं के दिव्य रूप के संकेत होते हैं। जिनका गहरा अर्थ होता है। अलग-अलग बीज मंत्र सामूहिक रूप से देवीय ऊर्जा पैदा करते हैं। यही कारण है कि जब किसी देवी-देवताओं के मंत्र विशेष के साथ बीज मंत्र बोले जाते हैं तो उस मंत्र का प्रभाव बढ़ जाता है। धार्मिक दृष्टि से बीज मंत्रों की ताकत इतनी अधिक होती है कि वह देव शक्तियों को भी वश में कर लेती है और मंत्र जप, यज्ञ के माध्यम से दिखाई देने वाले सकारात्मक परिणामा ईश्वरीय कृपा की अनुभूति करा देते हैं। यही कारण है कि हिन्दू धर्म में गायत्री एवं महामृत्युंज...

भीमा-कोरेगावात पेशवे हरले, मग जिंकले कोण?

Image
भीमा-कोरेगावात पेशवे हरले, मग जिंकले कोण? 7 Jan 2018, 7:30 am 2256 भीमा -कोरेगावची दंगल आणि महाराष्ट्रातील उद्रेक टाळता आला असता. या असंतोषाचे जनकत्व कुणी घेऊ नये. एकसंध महाराष्ट्रात जातीयतेच्या ठिणग्या उडवून पेटवणारे ‘इंग्रज’ मानसिकतेचे गुलाम आहेत. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र नष्ट करण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी उधळून लावायचे असते, पण २०१९ च्या निवडणुका जिंकणे हेच एकमेव ध्येय असणाऱ्या सर्वच राजकारण्यांकडून महाराष्ट्रहिताची अपेक्षा करावी काय? सगळ्यांनाच ‘फोडून, झोडून’ राज्य पुन्हा मिळवायचे आहे. आापले  महाराष्ट्र राज्य नेमके कोणत्या दिशेने चालले आहे या प्रश्नाचे उत्तर भीमा-कोरेगावच्या दंगलीत मरून पडले आहे.  २०० वर्षांपूर्वीचा इतिहास चिवडण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्राच्या एकात्मतेचे कलेवर जणू कोसळून पडले आहे. आधार काय? भीमा-कोरेगावात दलितांच्या शौर्याचा २००वा विजय सोहळा साजरा झाला. हा शौर्य दिवस कसला व त्यास आधार काय हे कुणीच सांगायला तयार नाही. १ जानेवारी १८१८ रोजी पेशवे बाजीराव (द्वितीय) आणि इंग्रज फौजांत कोरेगावात युद्ध झाले. त्यात इंग्रजांकडून पेशव्यांचा पराभव झाला....

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

Image
पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?   Sunday, July 01, 2012     श्री.अभिजीत पाटील      इतिहास ,  इतिहासाचे शुद्धीकरण ,  पानिपत      50 प्रतिक्रिया राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ?           पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले.परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही.कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन.चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु.भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा विचार इतिहासामध्ये जाणिवपुर्वक रुजवला.परंतू इतिहासाचा एक चिकीत्सक अभ्यासक या नात्याने विचार केल्यास आपणास ही गोष्ट सिद्ध करता येईल की, पानिपत हे मराठ्यांचे झाले नसून पेशव्यांचे  झाले आहे.           ...