क्यों असरदार होते हैं बीज मंत्र? व्यावहारिक जीवन में किसी समस्या के समाधान के लिए जब धार्मिक उपायों को अपनाया जाता है, तो उनमें मंत्र शक्ति को बहुत प्रभावी माना जाता है। मंत्र जप में भी बीज मंत्रों द्वारा देव उपासना वांछित सिद्धि या फल प्राप्त करने के लिए बहुत असरदार मानी जाती है। खासतौर पर तंत्र विज्ञान में बीज मंत्रों की बहुत अहमियत है। यहां जानते हैं क्या होते हैं बीज मंत्र और उनके प्रभावी होने के कारण। असल में बीज मंत्र देव शक्तियों के प्रतीक है। बीज मंत्र के अक्षर उनमें छुपी शक्तियों और देवी-देवताओं के दिव्य रूप के संकेत होते हैं। जिनका गहरा अर्थ होता है। अलग-अलग बीज मंत्र सामूहिक रूप से देवीय ऊर्जा पैदा करते हैं। यही कारण है कि जब किसी देवी-देवताओं के मंत्र विशेष के साथ बीज मंत्र बोले जाते हैं तो उस मंत्र का प्रभाव बढ़ जाता है। धार्मिक दृष्टि से बीज मंत्रों की ताकत इतनी अधिक होती है कि वह देव शक्तियों को भी वश में कर लेती है और मंत्र जप, यज्ञ के माध्यम से दिखाई देने वाले सकारात्मक परिणामा ईश्वरीय कृपा की अनुभूति करा देते हैं। यही कारण है कि हिन्दू धर्म में गायत्री एवं महामृत्युंज...
इतिहासलेखनपद्धति इतिहासलेखनपद्धति : प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात. इतिहासलेखनास प्रथम केव्हा सुरुवात झाली हे ज्ञात नाही तथापि ईजिप्त, ॲसिरिया, बॅबिलोनिया, चीन वगैरे देशांत इ. स. पू. १५०० पासून पुढे इतिहासविषयक काही लेखन केलेले आढळते. त्यांत राजांच्या कुळी, त्यांचे पराक्रम व तत्संबंधित माहिती ग्रथित केलेली आहे. बहुतेक लेखनावर तत्कालीन धर्माचे वर्चस्व आढळते आणि बहुसंख्या लेखन शिलालेख, मृत्पात्रे, भाजलेल्या मातीच्या विटा व पपायरसे (ईजिप्तमधील कागद), भूर्जपत्रे, ताडपत्रे, कातडी ह्यांवर लिहिलेले असून गद्यापेक्षा पद्याचा त्यात अधिक उपयोग केलेला आहे. मात्र शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाऐवजी पुराणकथा व दंतकथांचाच त्यात अधिक भरणा आढळतो. त्यामुळे वरील इतिहासलेखनावरून तत्कालीन समाजाची, त्यांच्या चालीरीतींची व धार्मिक कल्पनांची माहिती मिळत असली, तरी तत्कालीन राजकीय घडामोडींची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. म...
अनुसूचित जाती व जमाती > समाजशास्त्र > अनुसूचित जाती व जमाती अनुसूचित जाती व जमाती : भारतीय संविधानाच्या ३४१ व ३४२ या अनुच्छेदांनुसार मागासलेले म्हणून जे वर्ग राष्ट्रपतींद्वारा जाहीर केले जातात, त्यांपैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ह्या संख्येच्या व त्यांच्या समस्यांच्या व्यापकतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाच्या गणल्या जातात. या व्यतिरिक्त इतर कोणते वर्ग मागासलेले म्हणून स्वीकारावेत, याचा निर्णय राज्य सरकारांवर सोपविला आहे याशिवाय महाराष्ट्र शासनाने आणखी दोन वर्गांना मागासलेले म्हणून मान्यता दिलेली आहे. यांत (१) विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि (२) नवदीक्षित बौद्ध व आर्थिक दृष्ट्या मागासलेले यांचा समावेश होतो [→विमुक्त जाती]. अनुसूचित जाती : अनुसूचित जाती ही संज्ञा प्रथम सायमन कमिशनने वापरली व तीच पुढे १९३५च्या कायद्यात अंतर्भूत करण्यात आली. सामान्यतः अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा समावेश अनुसूचित जातीत होतो. १९३५च्या कायद्याच्या परिशिष्टात अशा अनुसूचित जातींची पहिली अधिकृत यादी प्रकाशित करण्यात आली. अनुसूचित जातींची संख्या १९६१ सालच्या जनगणनेप्रमाणे अदमा...
Comments
Post a Comment